Posts

Showing posts from September, 2022

अक्षयतृतीया पौराणिक महत्व मराठी

      अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो.    १)या दिवशी सत्ययुगाचा आणी त्रेतायुगाचा आरंभ झाला होता.    २)श्रीविष्णूंचे अवतार असलेले श्री.परशुराम या दिवशी पृथीवर अवतरीत झाले.    ३)या दिवशी श्री.वेदव्यासांनी महाभारत लेखनास आरंभ केला.    ४)या दिवशी गंगा माता स्वर्गातून पृथीवर अवतरीत झाले असेही म्हटले जाते.         ५)अक्षयतृतीयेलाच माता अन्नपूर्णेचा जन्म झाला.        अक्षयतृतिया शुभ कार्यासाठी उत्तम तिथी मानली जाते. या दिवशी केलेले जप, तप, दान क्षयाला जात नाही.

नवरात्रीचे नैवेद्य मराठी

      नवरात्रीच्या प्रथम दिवशी माता आदिशक्तींच्या प्रथम रूपाचे म्हणजेच माता शैलपुत्रीचे करतात व मातेला गायचे शुद्ध तुप अर्पण केले जाते.       दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते व मातेला साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो.       तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते व मातेला दूध अथवा दुधापासून तयार केलेले पदार्थ  चा नैवेद्य दाखविला जातो.        चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते व मातेला मालपोह्याचा नैवेद्य दाखविला जातो.       पाचव्या दिवशी माता स्कंदमातेचे पूजन केले जातो व मातेला कळ्याचा नैवेद्य दाखविला जातो.        सहाव्या दिवशी माता कात्यायनी ची पूजा केली जाते व मातेला मधाचा नैवेद्य दाखविला जातो.        सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते व मातेला गुळाचा नैवेद्य दाखविला जातो.       आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते व मातेला नारळाचा नैवेद्य दाखविला जातो.       नवव्या दिवशी माता सिद्धिदा...

नवरात्रीचे नऊ रंग मराठी

    नवरात्रात परिधान केले जाणारे नऊ रंग पुढीलप्रमाणे :-       १) पांढरा      २) लाल     ३) निळा      ४) पिवळा     ५) हिरवा     ६) राखाडी     ७) केशरी      ८) मोरपंखी     ९) गुलाबी      वर दिलेले नऊ रंगाचे वस्त्र नवरात्रीत परिधान करणे शुभ मानले जाते.

नवरात्री व्रताचे प्रकार मराठी

  नवरात्री व्रतात माँ आदिशक्तींची उपासना, पूजा केली जाते. मातेच्या नऊ रूपांचे ध्यान केले जाते. ते नऊ रूप पुढीलप्रमाणे:  १) शैलपुत्री  २) ब्रह्मचारिणी ३) चंद्रघंटा ४) कुष्मांडा ५) स्कंदमाता ६) कात्यायनी ७) कालरात्री ८) महागौरी ९) सिद्धिदात्री     मातेच्या या नऊ रुपांचे भाविक पुजन- ध्यान व श्रद्धेने उपावस ही  करतात. नवरात्रीच्या उपवासात नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे  असते. ज्यांना नवरात्रीच्या व्रतात नऊ दिवस काही कारणास्तव उपवास करण्यास जमत नाही त्यांच्यासाठी हे पर्याय शास्त्रात नमूद केलेले आहे. ते पुढीलप्रमाणे:     १) सप्तरात्र व्रत :-  हे व्रत प्रतिपदेपासून  सप्तमीपर्यंत केले जाते.    २) पंचमी व्रत :- हे व्रत नवरात्रात फक्त पंचमीला केले जाते. या व्रतामध्ये तुम्ही एक वेळ जेवण करू शकता.    ३) नक्तव्रत :- सहाव्या दिवशी रात्रीच्या जेवणासह उपवास आणी सप्तमीला व्रतकर्त्या व्यक्तीने काहीही न मागता जे काही मिळेल ते ग्रहण केले पाहिले.    ४) त्रिरात्र व्रत :- ज्या व्यक्तींना सर्व उपवास करणे शक्य होत नाही...